Blog Without sidebar

April 6, 2021

II तमसो मा ज्योतिर्गमय II

आज दिव्यांची आमावस्या. काही जणांसाठी ती 'गटारी' आमावस्या. प्रश्न पडला कि आपल्या परंपरेमध्ये दिव्यांचे असे काय महत्व आहे कि जेणे करून त्यांची पूजा केली जाते? आणि ती सुद्धा आमावस्येला ! हे केवळ धार्मिकता म्हणून आहे? श्रद्धा म्हणून आहे?? कि एखादे…
Read more
April 6, 2021

योग आणि मानसशास्त्र

भारतीय तद्वज्ञानामध्ये अर्थात भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये योगाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. योगाचा विचार करताना प्रथमतः केवळ आसनांचा विचार केला जातो परंतु मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास योग हे आसनांच्याही पलीकडे आहे. आसनांमुळे आपण शरीरावर नियंत्रण आणू शकतो किंवा शरीराचे नियमन अधिक…
Read more
April 6, 2021

मनाचा अणुबॉम्ब: संयम

28th Dec. 2019 शनिवारी संध्याकाळी, 'मुक्तांगण पुनर्वसनच्या पाठपुरावा ( Muktangan rehabilitation follow-up centre) केंद्रात, नासिक येथे चर्चा करण्यासाठी निमंत्रण होते.  अमर ने, जो मुक्तांगण येथे समुपदेशक या नात्याने कार्यरत आहे, सांगितल्यानुसार ५.३० ला पोचलो. तोही तेव्हाच तेथे पोचला. मुख्य कार्यक्रम…
Read more
April 6, 2021

होळी- मनाची!!

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय…
Read more
April 6, 2021

Holy (Holi) Mind

Holi is recognized as a festival of colours but it holds a unique significance in the state of Maharashtra. There is a folk tale about this festival of "shimga" as identified in the countryside. Once there was a monster named…
Read more
April 6, 2021

मनाची संक्रांत

सूर्यनारायणाच्या परिवर्तनाचा विचार संक्रांतीमध्ये केला जातो. मात्र, मनाच्या परिवर्तनाच्या दृष्टीनेदेखील ह्या संक्रांतीचा एक वेगळा विचार आपण करू शकतो.      रुपारेल महाविद्यालयाचे तत्कालीन प्राध्यापक श्री. केशव विष्णू बेलसरे सर (तर्कशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र ह्या तीनही विषयातील प्रचंड अभ्यास) हे एका संक्रांतीला त्यांचे…
Read more